शासन ग्रामीण भागाच्या विकासासाठी नवनवीन योजना राबवित आहे. कोणतीही योजना नियोजनबद्ध पद्धतीने राबविली तर त्याचा लाभ जनतेला होतो. मात्र अनेक ग्रामपंचायतीत कर्मचाऱ्यांच्या ...
मागील काही वर्षात जिल्ह्यात ७ हजार ५०० कुटुंबाच्या विरोधात महिलांनी हुंड्यासाठी छळ करीत असल्याची पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यातील काही प्रकरण न्यायालयात आहे. मात्र या ...
जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी, इंग्रजी शाळांतील विद्यार्थ्यांच्या तुलनेत विद्यार्थी मागे पडू नये यासाठी शासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहे. मात्र काही ...
देशात स्वच्छतेसाठी पंतप्रधानांपासून तर कर्मचाऱ्यांपर्यंत समाजातील सर्व घटक कामाला लागले आहे. आजही गावागावांत पाहिजे तशी स्वच्छता झाली नाही. अस्वच्छतेमुळे अनेक प्रकारच्या ...
राजुरा तालुक्यातील अनेक गावांत इंडियन मेडीकल असोसिएशनचे अधिकृत प्रमाणपत्र नसलेल्या डॉक्टरांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. या डॉक्टरांच्या उपचारामुळे रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे ...
राज्य शासनाने गेल्या काही वर्षांपासून प्राथमिकस्तरावरील विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार योजना सुरू केली. परंतु आहार शिजविणारे स्वयंपाकी व मदतनिस हे कोण असावेत, यासाठी राजकीय ...
पणन महासंघातर्फे राज्यात २७ केंद्रावरुन कापूस खरेदी सुरू झाली आहे. मात्र ज्या केंद्रावर सीसीआयची खरेदी सुरू आहे तेथे पणन महासंघ त्यांचे केंद्र सुरू करणार नाही असे दिसत आहे. त्यामुळे कोरपना ...
जिल्हा परिषदेंतर्गत विविध पदांसाठी पदभरती घेण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील मोठ्या संख्येने उमेदवारांनी अर्ज सादर केले. काही पदांच्या परीक्षा आटोपल्या आहेत. मात्र उमेदवारांमध्ये ...
भटाळी कोळसा खाणीच्या उपक्षेत्रीय प्रबंधक कार्यालयातील प्रांगणात असलेल्या एका झाडावर चढुन एक अस्वल रोज मधमाशाच्या पोळ्यातील मध चाखत असल्याचा नित्यक्रम सुरू आहे. ...
जिल्ह्यातील काही गावांमध्ये असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या डीपीमध्ये अवैध वीज कनेक्शन लावण्यात आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम पडत आहे. एवढेच नाही तर याबाबात वीज वितरण ...