सावली तालुक्यातील ४ हजार ५४२ हेक्टर शेतीला वरदान ठरणारी वाघोली बुट्टी उपसा सिंचन योजना २००६ मध्ये सुरु झाली आहे. मात्र, या योजनेच्या व्यवस्थापनाचा खर्चच भागत नसल्याने विद्युत देयके, ...
राजुरा आणि कोरपना तालुक्यांतर्गत वर्धा नदी पट्ट्यात येणाऱ्या गावात कमी दाबाचा विद्युत पुरवठा होत असल्याने मोटार पंप चालत नसून विहिरीत तथा बोअरवेलमध्ये पाणी असूनही शेती सिंचनापासून ...
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुका हा धान उत्पादक तालुका व धानाचे आगार म्हणून ओळखला जातो. मागील तीन वर्षांपासून रासायनिक खते, किटकनाशक औषधे, बी-बियाणे, मजुरीत वाढ झाली आहे. ...
अपुरा पाऊस, अकाली पाऊस तसेच वादळी वाऱ्यामुळे यावर्षी राज्याच्या बहुतांश जिल्ह्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. हिच स्थिती चंद्रपूर जिल्ह्याची आहे. धान शेतीबरोबरच सोयाबीन व कापसाचे ...
राजुरा तालुक्यात असलेल्या कोळसा खाणींमुळे प्रदूषणात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून यावर उपाय योजना म्हणून कोणतेही पाऊल उचलण्यात येत नसल्याने ...
बल्लारपूर नगर परिषदेच्या २०११ च्या निवडणुकीत स्विकृत सदस्य पदाची निवडणूक झाली. या निवडणूकीत निवडीसाठी लागणाऱ्या पात्रता नियमांना नगरसेवक राजु झोडे यांनी बगल देत सदस्यत्त्व ...
शहरातील विंजासन या भागातील तलावाच्या वादावरुन दोन गटात झालेल्या हाणामारीत सहा जण जखमी झाले. यात एका महिलेचा समावेश आहे. या सर्वांवर चंद्रपूरच्या जिल्हा शासकीय ...
शासनाने सन १९९४-९५ पासून राज्य कोल्हापुरी बंधारे बांधण्याचा तगादा लावला. यासाठी विविध योजनेतून कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. कोरपना तालुक्यातही १०६ कोल्हापुरी बंधाऱ्याचे ...
सावली तालुक्यातील चार हजार ५४२ हेक्टर शेतीला वरदान ठरणारी वाघोली बुट्टी उपसा सिंचन योजना २००६ मध्ये सुरु झाली आहे. मात्र, या योजनेच्या व्यवस्थापनाचा खर्चच भागत नसल्याने विद्युत देयके, ...
शहरात अनेक कार्यक्रम असतानाही रसिकांच्या उल्लेखनिय अशा उपस्थितीत सृजनचा सलग ६७ वा कार्यक्रम, ‘कुछ तो लोग कहेंगे’ उत्साहाच्या वातावरणात गुरूवारी पार पडला. मुरलीमनोहर व्यास आणि संध्या ...