रब्बी हंगामातील पिकांना त्वरित पाणी मिळावे व अंबुजा पाणी करार रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी आज शनिवारी संतप्त शेतकऱ्यांनी पकडीगड्डम धरणात उतरून जलआंदोलन केले. ...
वनांची प्रत सुधारून त्याची उत्पादन क्षमता वाढविणे हा वन व्यवस्थापनाचा मुख्य उद्देश आहे. मात्र वन व्यवस्थापनाच्या तरतुदी सागावरच केंद्रित झाल्या आहेत. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहे. ...
नागपूर: मागील सत्रातील आमदारांचा निधी पूर्ण खर्च झाला असून नवनिर्वाचित आमदारांना अद्याप निधी प्राप्त झाला नाही. त्यामुळे त्यांच्याकडून देण्यात आलेल्या विविध विकास कामांवरील प्रस्तावावर अंंमल थांबला आहे. ...
बुंदी-येथील कोरमा जिल्ातील नैनवा भागात राहणारा एक युवक चार्जिंगला ठेवलेल्या मोबाईलवर बोलत असताना अचानक त्याचा स्फोट होऊन त्यात ठार झाला. येथील राजूलाल गुर्जर हा युवक चार्जिंगला लावलेल्या मोबाईलवर बोलत असताना अचानक जोरदार आवाज होऊन हा मोबाईल फुटला. त ...