चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचा दुसरा संच तत्काळ बंद करणे व वीज उत्पादन क्षमता वाढविण्याचे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या अधिकाऱ्यांना दिले. ...
साधा नाश्ता करतो म्हटले तर ३० रुपये मोजावे लागतात. पण शासन आरोपीच्या जेवणाच्या खर्चासाठी केवळ २० रुपये देत आहे. महागाई दररोज नवे उच्चांक गाठत असली तरी गेल्या सहा-सात ...
राजुरा तालुक्यातील विरूर (स्टे.) येथील स्मशानभूमी समस्यांच्या विळख्यात असून आठ वर्षांपासून त्या स्मशानभूमीत एकही अंतिम संस्कार झाला नाही. आठ वर्षापूर्वी बांधण्यात ...
सध्या जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांनी कसाबसा कापूस जगविला, त्या शेतकऱ्यांना कापूस वेचणीसाठी मजूरच ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी सन २००५ पासून सुरू झाली. सदर योजनेमार्फत ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे उद्दीष्ट आहे. ...
गोंडपिपरी तालुक्यातील वढोली येथे चंद्रपूर जिल्हा पोलीस, आदिवासी विकास विभाग, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व महसूल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागरण मेळावा व आरोग्य शिबिर पार पडले. ...
ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपरिषदेमध्ये झाल्यानंतर गडचांदूर नगरपरिषदेची प्रथमच निवडणूक होऊ घातली आहे. त्यामुळे निवडून येणाऱ्या नगरसेवकांकडून गडचांदूर शहरवासीयांच्या अपेक्षाही उंचावणे सहाजिक आहेत. ...
हिवाळ्याची चाहुल लागताच हिरव्या पालेभाज्यांची मागणी जास्त असते. गावातील पालासह शहरातील भाजीबाजारावर सध्या हिरवळ पसरल्याचे दिसत आहे. मात्र मालाची आवक मागीलवर्षीपेक्षा ...
गरीब रुग्णांवर योग्य उपचार व्हावा यासाठी १२ वर्षांपूर्वी मूल येथे उपजिल्हा रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली. मात्र ज्या उद्देशासाठी रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली तो उद्देश यशस्वी होत ...