तालुक्यातील कोणत्याही कामाचे नियोजन, त्याची अमंलबजावणी त्या-त्या विभागाच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अवलंबून असते. परंतु जिवती तालुका हा जिल्ह्यात एकमेव तालुका असा आहे ...
जागतिकीकरणामुळे बारा बलुतेदारी पद्धती लोप पावत असून, विविध आधुनिक साहित्य बाजारपेठेत उपलब्ध होत आहे. ओघानेच आधुनिक केरसुणीमुळे पारंपरिक झाडू व्यवसाय हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. ...
तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी होत असताना महसूल विभाग जाणिवपूर्वक याकडे डोळेझाक करीत आहे. दररोज नदीपात्रातून अंदाजे ५० ते १०० ट्रॅक्टरद्वारे अनधिकृतपणे रेती वाहून नेली जात आहे. ...
राजुरा तालुक्यातील खांबाळा येथे १२ वर्षापूर्वी बांधलेली विहीर खचल्याने हिवाळ्यात पिण्याच्या पाण्याची समस्या जानवू लागली आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. ...
पोलीस आणि नागरिकांमधील रुंदावलेली दरी कमी व्हावी, नागरिक आणि विद्यार्थ्यांना पोलिसांची कार्यपध्दती माहीत व्हावी, यासाठी सातत्याने प्रयत्न केले जाते. ‘कठोर’ एवढीच त्यांची ओळख ...
शासनाने सन २००७ पासून राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समिती प्रत्येक गावात स्थापन करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गावागावांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. ...
जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा सीईओंनी कंबर कसली आहे. गावागावांत जाऊन भेटी देणे सुरु केले आहे. या भेटीमध्ये त्यांना अनेक गावांमध्ये अधिकारी, ...
आॅस्ट्रेलियन व्यक्तींकडून स्थानिक नागरिकांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न विश्व हिंंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडला. घडलेल्या या प्रकाराची व्हिडिओ शूटिंग करण्यात आली असून ...
साखरवाही येथील तलाव बांधकामासाठी जागा उपलब्ध नसतानासुद्धा दोन कोटी ८२ लाखांच्या कामाचे भूमिपूजन लघुसिंचन अधिकाऱ्यांनी उरकून टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस चंद्रपूर जिल्हा पोलीस दलातर्फे साजरा करण्यात आला. या दिवशी दिवंगत पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्याकडून महाराष्ट्र पोलीस ...