बोटावर मोजता येण्याच्या संख्येत जीवंत असणारा व जगात अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा ‘माळढोक’ पक्षी हौशी छायाचित्रकारांमुळे संकटात सापडला आहे. वरोरा-भद्रावती क्षेत्रातील ...
सिंदेवाही तालुक्यात मोठ्या प्रमाणात नदी, नाल्यातून रेतीची तस्करी केली जात आहे. याकडे महसूल विभाग, वनविभाग व पोलीस विभाग जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने ...
दिंदोडा येथे वर्धा नदीवर होणाऱ्या बॅरेज प्रकल्पाच्या अहवालातील त्रुटी आधी दुरुस्त करा. नंतरच जनसुनावणी घ्या, अशी जोरकस मागणी करीत प्रकल्पग्रस्तांनी गुरुवारी दिंदोडा येथे झालेल्या ...
जिल्ह्याच्या उत्पादनात आणि रोजगारात वाढ केल्यास हा जि?हा सक्षम आणि संपन्न होईल. या जिल्ह्यात भौगोलि संसाधन आहेत. त्याचा पुरेपूर वापर विकासाठी व्हायला हवा. त्या दृष्टीने अधिकाऱ्यांनी ...
शहरातील नागरिकांना योग्य आरोग्य सेवा मिळावी यासाठी महानगर पालिकेमार्फत नागरी आरोग्य केंद्र चालविले जात आहे. मात्र, या रुग्णालयात कॅप्सूल-गोळ्यापुढे उपचार होत नाही. ...
येथून जवळच असलेल्या मामला-बोर्डा शेतशिवारातील एका शेताच्या कुंपणामध्ये वाघीण अडकली. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस येताच एकच खळबळ उडाली. वाघिणीला निघता येत नसल्याने ...
मूल तालुक्यातील चिरोली-सुशी मार्गावरील अंधारी नदीतून वनविभागाच्या दुर्लक्षतेमुळे रेतीचे अवैधरित्या उत्खनन सुरु आहे. आर्थिक तडजोडीतून रेती भरलेले ट्रॅक्टरला सोडले जात ...
आदिवासी विकास विभागाने सन २०१२-१३ या आर्थिक वर्षापासून अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मिळणारी शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सोयीचे व्हावे ...
नागभीड ग्रा.पं.ची सार्वत्रिक निवडणूक अवघ्या आठ महिन्यांवर आली असताना या ग्रामपंचायतीचे सरपंच बेबीताई श्रीरामे आणि उपसरपंच प्रदीप गोविंदराव तर्वेकर यांना तसेच सदस्य पदावर राहण्यास ...
राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद आणि श्री गुरुदेव सेवा मंडळ उर्जानगर शाखेच्या वतीने आयोजित १३ वे राज्यस्तरीय राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनाचा समारोप सोमवारी कामगार ...