जन्मजातच आदिवासी जमात ही पराक्रमी आहे आणि साहित्याला कुठलीही जात नाही. परंतु जातीची विभागणी त्यांच्या-त्यांच्या कुलचिन्हावर विभागली आहे. म्हणून अशा चर्चासत्रांमधून ...
दुषित पाणी पिल्याने गॅस्ट्रो, हगवण, साथीचे आजार होण्याची भीती असते. त्यामुळे नागरिकांनी पाणी शुद्ध करुन प्यावे, यासाठी आरोग्य विभागाकडून जनजागृती सुरु आहे. शुद्ध पाण्याचा पुरवठा ...
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने सुमारे १० वर्षांपूर्वी संशोधित केलेल्या ‘फुले त्रिवेणी’ या प्रजातीच्या संकरित गायीच्या धर्तीवर ‘नंदोरी त्रिवेणी’ या गायीचा शोध लागला आहे ...
पदवी, पदविका व महाविद्यालय शिक्षण पूर्ण करून हजारो तरुण-तरुणी बाहेर पडतात. नंतर नोकरी शोधण्यात आलेले अपयश व बेरोजगारीमुळे युवापिढी नैराश्येच्या खाईत लोटला जात असल्याचे ...
नवरगाव-रत्नापूर मार्गावरून गेलेल्या गोसीखुर्दच्या उजव्या कालव्याचा उपकालवा याचे सिमेंटीकरण सुरू असून केवळ मातीवर सिमेंटीकरण सुरू असल्याने त्याची गुणवत्ता घसरली आहे. ...
वरोरा तालुक्यातील नागरिकांना जिल्हा सत्र न्यायालय गाठण्यासाठी शेकडो किमी अंतरावरील चंद्रपूर येथे जावे लागत होते. वरोरा शहरात सात वर्षांपूर्वी जिल्हा सत्र न्यायालयाची स्थापना झाली. ...
मूलनगर परिषदेअंतर्गत वॉर्ड क्रमांक ११ मध्ये भारत राईस मिल व दत्त राईस मिल आहे. दिवसरात्रं सदर राईस मिल सुरू असल्याने विविध आजारांचा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...
आयुष्याच्या प्रवासात प्रत्येकालाच विविध समस्यांना तोंड देत ध्येय गाठावे लागते. यात काही माणसं अशी असतात ते अग्निपरिक्षेतून विश्व निर्माण करतात आणि अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतात. ...
आंध्र-महाराष्ट्र सिमेवरील १४ गावांचे भूमापन व मोजणी करण्याच्या सूचना माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ३१ जानेवारी २०१४ ला जिवती तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान केली होती. ...
राज्य शासन दरवर्षी प्रौढ शिक्षणावर लाखो रूपये खर्च करून अशिक्षीत असणाऱ्या नागरिकांना साक्षर करण्यासाठी प्रयत्न करते. मात्र असे असतानाही चंद्रपूर जिल्हा पूर्णत: साक्षर झाला नसल्याची ...