प्रत्येक समाजात संघटना महत्त्वाची असून, संघटनेमुळेच समाजाचा विकास होतो. त्यामुळे तेली समाज बांधवांनी संघटनात्मक बांधणीवर भर देवून विस्तारलेला समाज एकत्र करावा ...
राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांना जाहिरातींचे पत्रक चिकटविण्यात येतात. त्यामुळे एसटीच्या बाह्य भागासह अंतर्गत भागाचेही विद्रुपीकरण होत आहे. महामंडळाच्या बस फुकटात ...
पोंभुर्णा तालुक्यातील अंधारी नदीच्या पात्रात रसायनाने भरलेला टँकर पडला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि बल्लारपूर प्रोटिन लि. बामणी या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन ...
येथील गांधी चौक ते जटपुरा मार्गावर असलेल्या चांडक मेडिकल स्टोअर्सला आग लागली. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या आगीमध्ये किमान २५ लाख रुपयांचे नुकसान ...
मकरसंक्रांतीच्या दिवशी आपण एकमेकांना तीळगूळ देऊन गोड बोलण्याचा संकल्प करतो अन् आनंदाची देवाण-घेवाण करतो. पण या सणाच्या नावाखाली पतंगबाजीच्या उन्मादाने अनेकांना ...
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान’ असा नारा दिला. त्यानुसार सर्वांनी विज्ञानाची कास धरावी तरच दशाचा विकास होईल, ...
मूल तालुक्यातील सुशी दाबगाव ते चिरोली - जानाळा मार्गावर चालू असलेल्या डांबरीकरणाच्या कामात गैरव्यवहार होत आहे. या कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. ...
भारतीय युवकांचा सर्वांगीन विकास हेच माझे ध्येय असून समृद्ध भारताच्या विकासासाठी युवकांनी पुढे यावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे आदिवासी कल्याण मंत्री ना. राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी ...
गाव तिथे क्रीडांगण ही महाराष्ट्र शासनाची योजना आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी क्रीडा संकुल उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाने घोषणा केली. परंतु प्रशासन व क्रीडा अधिकाऱ्यांच्या ...
दुर्गापूर-ऊर्जानगर परिसरातील काही नागरिक स्वयंपाकासाठी दगडी कोळशाच्या शेगड्या पेटवितात. यातून प्रचंड प्रमाणात निघणाऱ्या धुरामुळे परिसरातील नागरिकांची अक्षरश: ‘दम’कोंडी होत आहे. ...