रिक्त पदांमुळे येथील शिक्षण विभागाची अवस्था अतिशय अस्थिपंजर झाली आहे. केवळ दोन विस्तार अधिकारी संपुर्ण शिक्षण विभागाचा गाडा हाकत आहेत. एकाच अधिकाऱ्याकडे चार पदाचा प्रभार सोपविण्यात आला आहे. ...
केवलराम चौक ते दाताळा इरईनदीपर्यंत तसेच बिनबा गेट ते रेव्हेन्यु कॉलनी चौक हे दोन रस्ते पुरग्रस्त असल्यामुळे सिमेंटचे घेण्यात आले. मात्र या रस्त्यांचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे असल्याने ...
नागपूर-चंद्रपूर मार्गावरील नंदोरी गावाजवळ असलेल्या टोल परिसरातील पाच किमी अंतरापर्यंत असलेल्या ग्रामस्थांच्या वाहनांना टोल मुक्ती देण्यात यावी याकरिता वरोरा येथील शासकीय ...
नागभीडच्या सरपंच बेबीताई श्रीरामे आणि उपसरपंच प्रदीप तर्वेकर यांना सरपंच, उपसरपंच आणि सदस्य पदापासून अपात्र ठरविण्यात आल्यानंतर या ग्रामपंचायतीचे कामकाज चालविण्यासाठी प्रशासक म्हणून ...
अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळाच्या वतीने घुग्घुस येथे बॅरि.़ राजाभाऊ खोब्रागडे परिसरात चार दिवसीय १२ वे अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे ...
एकही गाव पाण्याविना राहु नये, पाणी टंचाईची झळ पोहचू नये, शुद्ध व स्वच्छ पाणी पिण्यास मिळावे यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून वर्षानुवर्षे पाणीपुरवठा योजनासाठी पाण्यासारखाच निधी खर्च केला जातो. ...
शासनाचे अनेक पुरस्कार पटकावत ‘स्वच्छ भारत मिशन’च्या माध्यमातून जिल्हाभर स्वच्छतेचे धडे देत निघालेल्या जिल्हा परिषदेतच अस्वच्छता पसरली आहे. याकडे मात्र, अधिकारी, ...
सावली तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या अंतरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेले विहीरगाव येथील उपकेंद्र एका परिचराच्या भरोशावर चालविले जात आहे. ...