जिल्ह्यात मानव आणि वन्यजीव संघर्षाच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. या घटनांमुळे अनेकवेळा मानवांना आपला जीव गमवावा लागतो.अशा घटनांवर आळा बसावा, नागरिकांमध्ये वन्यप्राण्यांबाबत ...
जिल्ह्याच्या सर्वांगिन विकासासाठी जिल्हा वार्षिक योजना २०१५-१६ साठीचा ३३१ कोटी ८६ लाखाचा जिल्हा विकास आराखडा जिल्हा नियोजन समितीने मंजूर केला. शासनाच्या प्रत्येक पैशाचा जिल्ह्याच्या ...
यावर्षी धानाचे उत्पन्न घटले आहे. उत्पादन घटल्यामुळे बाजारभाव वाढेल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असताना भाव घसरल्याने सध्या शेतकरी चिंतेत सापडले आहे. विशेष म्हणजे, धान खरेदीसाठी ...
शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांत रानडुकरांचे कळप धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेले पीक डोळ्यादेखत उद्ध्वस्त होत आहे. एका रात्रीतून शेतात उभे असलेले पीक नष्ट होत ...
सर्वसाधारण योजना, आदिवासी उपयोजना व अनुसूचित जाती उपयोजना मिळून सन २०१५-१६ साठी ३३१ कोटी ८६ लाख ४३ हजाराचा जिल्हा वार्षिक आराखडा लघु गटाकडून प्रस्तावित करण्यात आला आहे. ...
चंद्रपूर शहराचा विकास असंतुलित असल्याचे सध्या दिसून येत आहे. सर्व प्रभागासाठी एकच महानगरपालिका असतानाही काही प्रभागात विकास एकवटल्याचे दिसते. त्यामुळे काही प्रभाग अजूनही ...
सिंदेवाही पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या नवरगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात २६ जानेवारीला आयोजित ग्रामसभा गोंधळातच पार पडली. अखेर सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्याला ग्रामसभेतून पलायन करावे लागले. ...
चंद्रपूर- नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या व तालुक्याचे ठिकाण असलेल्या सिंदेवाही नगराची अंत्यत दुर्दशा झाली आहे. अंदाजे २५ हजार लोकसंख्या असलेल्या या नगरातील जनतेच्या ...
मेक इन इंडियाच्या धर्तीवर चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मेक इन चंद्रपूरची घोषणा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रजासत्ताक दिनी केली. ...
दारुबंदी झाल्यानंतर जिल्ह्याचे स्वरुप काय असेल, कोणती परिस्थिती उद्भवेल, अवैध मार्गाने दारू येतील का, व्यसनाधिन युवकांचे काय असे एक ना अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहे. ...