चंद्रपूर शहराचा विकास असंतुलित असल्याचे सध्या दिसून येत आहे. सर्व प्रभागासाठी एकच महानगरपालिका असतानाही काही प्रभागात विकास एकवटल्याचे दिसते. त्यामुळे काही प्रभाग अजूनही ...
सिंदेवाही पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या नवरगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात २६ जानेवारीला आयोजित ग्रामसभा गोंधळातच पार पडली. अखेर सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्याला ग्रामसभेतून पलायन करावे लागले. ...
चंद्रपूर- नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या व तालुक्याचे ठिकाण असलेल्या सिंदेवाही नगराची अंत्यत दुर्दशा झाली आहे. अंदाजे २५ हजार लोकसंख्या असलेल्या या नगरातील जनतेच्या ...
मेक इन इंडियाच्या धर्तीवर चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मेक इन चंद्रपूरची घोषणा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रजासत्ताक दिनी केली. ...
दारुबंदी झाल्यानंतर जिल्ह्याचे स्वरुप काय असेल, कोणती परिस्थिती उद्भवेल, अवैध मार्गाने दारू येतील का, व्यसनाधिन युवकांचे काय असे एक ना अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहे. ...
मोबाईल फोनमधून जेवढे रेडिएशन बाहेर पडतात, ते आपल्या डीएनएवर प्रभाव पाडण्याच्या दृष्टीने जास्त आहे. मानवाच्या प्रजनन क्षमतेवरही किरणोत्सर्गाचा प्रभाव दिसून येतो. ...
‘मी बँकेतून बोलत आहे. तुमचा एटीएम बंद होणार असून दुसरा नंबर मिळणार आहे. त्यासाठी तुमच्या एटीएमवरील १६ अंकी नंबर व पिनकोड नंबर द्या. २४ तासांत दुसरा नंबर मिळेल’, असे मोबाईलवर सांगून ...
समाज बांधवांनी आपल्या पारंपरिक व्यवसाय असलेल्या शेतीसोबत शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे. विविध क्षेत्रात पुढे जाण्यासाठी शिक्षण अत्यंत आवश्यक असून शिक्षणामधूनच ...
सततच्या नापिकीमुळे आणि यावर्षीच्या दुष्काळसदृश परिस्थितीने शेतकऱ्यांसमोर चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या शेतकऱ्यांनी कवडीमोल भावात गोधन विकायला काढले आहे. ...
राजुरा- कवठाळा मार्गावरील जुन्या पुलालगत बांधण्यात आलेले तब्बल सहा नवीन पुल प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे. दिवसेंदिवस पुलावरील अपघाताच्या घटनांत वाढ होत असल्याने ...