चिमूर तालुक्यात गत दोन वर्षापासून पावसाच्या लहरीपणाचा परिणाम पिकावर होवून शेतकरी संकटात सापडला आहे. अशा अवस्थेत बँकानी शेतकऱ्यांना कर्ज वसुलीचा तगादा लावला आहे. ...
शासनाने वनविभागासोबतच वनविकास महामंडळाची स्थापना करून वनांचे संरक्षण आणि यातून आर्थिक नफा कमविण्याचे धोरण अवलंबिले. मात्र वनविकास महामंडळातील अनुकंपाधारकांचा ...
अंगणवाडी महिलांचे मानधन प्रलंबित आहे. त्यामुळे जगण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. शासनाच्या धोरणाचा फटका या महिलांना नेहमी बसत आहे. या धोरणाचा निषेध करण्यासाठी ...
विदर्भात अल्पभूधारक शेतकरी शेतमजुरांची संख्या मोठी आहे. शेतीचा हंगाम संपला की, अल्पभूधारक शेतकरी मजुराच्या भूमिकेत दिसतो. महिला मजुरांच्या हाताला काम नसतो. ...
दिवसेंदिवस वाढत चाललेली लोकसंख्या व नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास यामुळे ग्लोबल वार्मिंगसारखे अनेक विषय मुळ धरु पाहत आहेत. पर्यावरणाचे संवर्धन, जतन व संरक्षण करुन समृध्द व संपन्न ...
ज्यांना बोट धरून चालायला शिकविलं, मोठ्या प्रेमाने ज्यांचं संगोपन करून मोठही केलं. त्याच पोटच्या गोळ्यांनी आयुष्याच्या सायंकाळी आपल्या जन्मदात्यांना घराबाहेर काढून दिलं. ...
लोकप्रतिनिधींनी दिलेले आश्वासन एकदाचे पाळले नाही तरी चालेल. त्यामुळे त्यांच्या प्रतिमेवर फारसा फरक पडत नाही. परंतु पत्रकारांनी आपली प्रतिमा आणि विश्वासार्हता कायम ठेवली पाहिजे, ...
अतिदुर्गम व मागास समजल्या जाणाऱ्या जीवती तालुक्यातील शासकीय कर्मचारी व अधिकारी मुख्यालयी न राहता ‘अप-डाऊन’ करीत असल्याने तालुक्यातील विकासाला खीळ बसली आहे. ...
भद्रावती तालुक्यातील सर्वात मोठी व श्रीमंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजरी ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. स्थानिक ग्रामपंचायतीच्या सभागृहात लहान ...