आयुष्याच्या अखेरच्या क्षणी ज्या खांद्यावरून अनंतयात्रेसाठी निघायचे, त्याच खांद्याला चिकटलेले हात बेईमान झालेत. क्षुल्लक कारणावरून घराबाहेर हुसकावून लावल्यानंतर येथील ...
ग्लोबल वार्मिंगसारख्या अनेक समस्यांवर मात करण्यासाठी शासनाने वृक्ष लागवड योजना राबवली. मात्र, या योजनेचा पुरता फज्जा उडाला असून ग्रामपंचायतींनी लावलेले केवळ ५४.६६ टक्के वृक्ष ...
तालुक्यातील मजरा गावाच्या शिवारात असलेल्या बी.एस. इस्पात कंपनीतील धुरामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली. कंपनीने आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, ...
अखिल चंद्रपूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकारी रविकांत देशपांडे यांच्याशी शिक्षकांच्या विविध समस्यांवर चर्चा केली. चर्चेदरम्यान समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन ...
राज्यातील ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांच्या बंद असलेल्या शिष्यवृत्तीसंदर्भात शासन सकारात्मक भूमिका घेत आहे. मागील सरकारने ओबीसी शिष्यवृत्तीचे प्रलंबित ठेवलेले प्रश्न मार्चपर्यंत ...
चंद्रपूरला महानगरपालिकेचा दर्जा मिळाला. महापौर बसले. आयुक्तही आले. महापालिका झाल्यानंतर पहिल्या पाच वर्षांपैकी तीन वर्ष लोटले. या पाच वर्षात चंद्रपूर शहराचा चेहरामोहरा बदलेल; ...
एसटी महामंडळाला प्रवाशांसोबत प्रसार, प्रचाराच्या माध्यमातून उत्पन्न मिळते. परंतु, काही फुकटे उत्पादक आपल्या वस्तूंचा प्रचार करण्यासाठी एसटीचा आश्रय घेतात. ...
पोटच्या गोळ्यांनी बेघर केलेल्या असाह्य आई-वडिलांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी जगण्यासाठी सुरु असलेली संघर्षाची व्यथा ‘लोकमत’ने ‘पोटच्या गोळ्यांनी नाकारलेल्यांच्या हाती आले भिक्षापात्र’ ...
महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश राज्याच्या कचाट्यात सापडलेल्या चौदा गावांच्या विकासासाठी दोन्ही राज्य कोणतीच भूमिका घेत नाही. आंध्र प्रदेश सरकारने या गावांत काही विकास कामे केले ...
नक्षलग्रस्त क्षेत्रातून चंद्रपूर जिल्ह्याला वगळण्यात आल्याने शासनाच्या तिजोरीवरील तब्बल सहा कोटी रुपयांचा बोजा हलका झाला आहे. मात्र, शासनाच्या या निर्णयाविरोधात शासकीय ...