पोटच्या गोळ्यांनी बेघर केलेल्या असाह्य आई-वडिलांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी जगण्यासाठी सुरु असलेली संघर्षाची व्यथा ‘लोकमत’ने ‘पोटच्या गोळ्यांनी नाकारलेल्यांच्या हाती आले भिक्षापात्र’ ...
महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश राज्याच्या कचाट्यात सापडलेल्या चौदा गावांच्या विकासासाठी दोन्ही राज्य कोणतीच भूमिका घेत नाही. आंध्र प्रदेश सरकारने या गावांत काही विकास कामे केले ...
नक्षलग्रस्त क्षेत्रातून चंद्रपूर जिल्ह्याला वगळण्यात आल्याने शासनाच्या तिजोरीवरील तब्बल सहा कोटी रुपयांचा बोजा हलका झाला आहे. मात्र, शासनाच्या या निर्णयाविरोधात शासकीय ...
इमारती बांधताना अविचारीपणे हजारो वृक्षांची अक्षरश: कत्तल केली जाते. पर्यावरण आणि प्रदूषण हा विषय कागदोपत्रीच रंगविला जातो. या विषयावर मोठमोठी भाषणे ठोकली जातात. ...
दफ्तरदिरंगाईमुळे महाराष्ट्र शासनाने वीज पुरवठा केला नाही. तेलंगण (पूर्वी आंध्र प्रदेश) राज्याने सहानुभूती मिळावी, म्हणून विजेचे खांब उभे करून वीज दिली. दोन वर्षांपूर्वीपर्यंत दरमाह ...
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हा अधिवेशन शिक्षक आमदार नागो गाणार यांचे प्रमुख उपस्थितीत नागपूर विभागाचे अध्यक्ष डॉ. उल्हास फडके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. ...
येत्या आॅगस्ट महिन्यामध्ये नागभीड ग्राम पंचायतीचा कार्यकाळ संपत असल्याने निवडणुकीसंदर्भात प्रशासकीय कारवाई सुरू झाली आहे. त्याच प्रशासकीय पातळीवर येथील नगर परिषदेच्या ...
शिक्षणाचे पवित्र कार्य करताना विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता शिक्षकांनी घेतली पाहिजे. केंद्रप्रमुखाच्या मागण्या रास्त असून त्या त्वरित निकाली काढण्यात येईल, ...
राष्ट्रीय कोयला खदान मजदूर संघाच्या (इंटक) महाधिवेशनात केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला. कंत्राटी कामगारांंचे शोषण, कोल इंडियाच्या भागिदारीनंतर ...
बिना टिकीत प्रवाशांना एसटीत बसवून त्यांच्याकडून मिळणारे पेसे खिशात टाकणे, पार्सलची ने-आण करता येत नसली तरी कोणतीही परवानगी न घेणे, प्रवाशांना सुटे पैसे वापस ...