नगर परिषद निर्मितीचा प्रश्न मागील पंधरा वर्षांपासून प्रलंबित आहे. शासन, जिल्हा प्रशासन, लोक प्रतिनिधींकडे सातत्याने पाठपुरावा करुनसुद्धा याकडे दुर्लक्ष ... ...
बल्लारपूर शहराची ओळख ‘मिनी भारत’ म्हणून केली जाते. औद्योगिक क्षेत्र असून येथे जागतिक दर्जाचा कागद उद्योग, सागवन लाकडाचे आगार, वेकोलिच्या खाणी, पाईप उद्योग असल्यामुळे ... ...
१० वर्षांपूर्वी (मार्च २००४ मध्ये) किशोरावस्थेतील दीपक चंद्रपूर येथे रस्ता दुरुस्तीचे काम करीत होता. रोलरची माती काढताना त्याचा पाय रोलरच्या खाली आला. ...
पंचायत समितीच्या मासिक सभेला सुरुवात होण्यापूर्वी आजी- माजी सभापती व उपसभापतीमध्ये शाब्दिक वाद झाला. अखेर सभापतींनी माफी मागितल्यावर सभेला सुरुवात झाली. ...
येथील नागरिक बाहेरगावी गेल्याची संधी साधून रात्री घरफोड्या करून माल पळविणाऱ्या बल्लारपूर येथील कुख्यात दरोडेखोर दोन युवकास वरोरा पोलिसांनी अटक केली आहे. ...
जिल्हा परिषद प्रशासनामार्फत जिल्हा हागणदारी मुक्तीसाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, २०१३ च्या आकडेवारीवरून जिल्ह्यातील तब्बल ७२ हजार ८२१ कुटुंबाकडे... ...