नवी दिल्ली : जनगणना पूर्ण करण्यात होत असलेल्या अकारण विलंबाची गंभीर दखल घेत केंद्र सरकारने राज्यांना १५ मार्चपूर्वी जातनिहाय जनगणना पूर्ण करण्याचा आदेश दिला आहे. उपरोक्त मुदतीत ही प्रक्रिया पार न पाडल्यास ग्रामीण भागात घरे बांधण्यासाठी तसेच कल्याण नि ...
चेन्नई : देशातील सुमारे १२४ विमानतळांचे खासगीकरण करण्याचा घाट केंद्र सरकारने घातला असतानाच, याविरोधात विरोधाचे स्वर तीव्र झाले आहेत़ भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या(एएआय) शेकडो कर्मचाऱ्यांनी आज बुधवारी एकजूट दाखवत, विमानतळ खासगीकरणाविरोधात निदर्शने केल ...
नवी दिल्ली- झारखंड विकास मोर्चाच्या (प्रजातांत्रिक)सहा आमदारांनी बुधवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. राज्य विधानसभेत आम्हाला सत्ताधारी आघाडीच्या सदस्यांसोबत बसण्याची परवानगी दिली जावी, अशी विनंती त्यांनी मंगळवारी विधानसभा अध्यक्षांना केली होती. ...
नवी दिल्ली: भाजपा आणि काँग्रेसला जबर धक्का देत, दिल्ली विधानसभेत पोहोचलेल्या आम आदमी पार्टीच्या ६७ आमदारांमध्ये बहुतांश आमदार उच्चशिक्षित आहेत़ मनीष सिसोदिया, राखी बिडलान यांच्यासह १७ नवनिर्वाचित आमदार पदव्युत्तर असून २९ पदवीधर आहेत़ केवळ पाच आमदार द ...