आदिवासी व गैरआदिवासी लेखकांनी आदिवासी जीवनावर कथा, कादंबरी, काव्य इत्यादी प्रकारात लेखन केले आहे. मात्र, त्यात वैचारिकतेची प्रकर्षाने उणीव दिसून येते. ...
समाजात जे अत्याचारी असेल, विनाशकारी असेल, त्यांच्यावर साहित्यातून वार केला पाहिजे. रंजल्या गांजल्यांना पुढे आणण्यासाठी, वर आणण्यासाठी साहित्य लेखण व्हायला हवे. ...
भारत सरकारचे ‘आधार’ ओळखपत्र बंद होणार आहे. यानंतर नागरिकांना ‘स्मार्ट कार्ड’ उपयोगी पडणार आहे, अशी थाप मारून बल्लारपूर तालुक्यातील ग्रामीण भागात नागरिकांकडून ... ...
तालुक्यातील जामगाव नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात रेती आहे. या घाटाचा लिलाव झाला नसल्याने मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी केली जात असल्याची माहिती खनिकर्म विभाग ... ...
जुगलबंदी असो वा फ्युजन, बासरीचे स्वर मोहात पाडतात. जुगलबंदी म्हणजे स्वरांचे युद्ध नसून दोन कलावंतांचे अद्वैत साधण्याचा हा प्रयत्न आहे. यातून दोन वाद्यांचाही समन्वय होतो आणि आनंदाची निर्मिती होते. आपल्या अनेक दिग्गज कलावंतांनी जुगलबंदी सादर केली पण त् ...
नवी दिल्ली- २९० किलोमीटरपर्यंत मारक क्षमता असलेल्या ब्रह्मोस या सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्राची भारतातर्फे शनिवारी नौदलाच्या विध्वंसक आयएनएस कोलकातावरून यशस्वी चाचणी करण्यात आली. ...