नवी दिल्ली : माहिती अधिकार कायद्याच्या (आरटीआय) सवलतींबाबत सीबीआयने गैरसमज करवून घेतल्याचे दिल्ली उच्च न्यायालयात स्पष्ट झाले. सीबीआयने आपल्या संस्थेतील अधिकार्यांवरील भ्रष्टाचारांच्या आरोपांची माहितीच देऊ शकतो, त्यांनी कोणत्या प्रकरणांचा तपास केला ...
नवी दिल्ली : अलीकडील निवडणुकांमध्ये लागोपाठचा पराभव पाहू जाता काँग्रेसच्या नेतृत्वाला विश्वार्हता परत मिळविण्यात अपयश आल्याचे दिसून येते, या शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व्ही. किशोरचंद्र देव यांनी तोफ डागली. ...
नागपूर: शेतकऱ्यांना सावकारांच्या कर्जापासून मुक्त करण्यासाठी थेट सावकाराचेच कर्ज माफ करण्याची विद्यमान सरकारने केलेली घोषणा अंमलबजावणीच्या मुद्यावरून त्यांच्याच गळ्याचा फास ठरू लागली आहे. घोषणेनंतर तब्बल दीड महिना झाला तरी अद्याप आदेश निघू शकले नाही ...