शाळांतील समग्र शिक्षा अभियानाचे बँक खाते यापूर्वी विविध राष्ट्रीयकृत बँकेत होते. यातून सर्व व्यवहार केले जात होते. या खात्यातील सर्व निधी जिल्हा परिषदेने परत घेऊन महाराष्ट्र बँकेत नवीन खाते काढण्याचे निर्देश दिले. त्यानुसार शिक्षकांनी धावपळ करीत महार ...
राजुरा तालुक्यातील गोवरी-पोवनी मार्गावर प्रचंड प्रमाणात ओव्हरलोड कोळसा वाहतूक सुरू असते. त्यामुळे रस्त्याचे तीनतेरा वाजले आहे. कोळसा वाहतूक ओव्हरलोड असल्यामुळे या मार्गावर धुळीचे साम्राज्य वाढलेले आहे. त्यामुळे रस्त्यालगत असणारी पिके पूर्णतः काळवंडल ...
ताडोबातील मोहर्ली गेटवरून जाणाऱ्या जिप्सींना पूर्वसूचना न देता वेळेवर स्थानिक व बाहेरच्या जिप्सी असा वाद निर्माण करून १८ जिप्सी टॅबवर नसल्याच्या कारणाने त्या गाड्यावरील पर्यटकांना उतरवून दुसऱ्या जिप्सीमध्ये बसविण्यात आले. ...
नांदा फाटालगत असलेल्या रामनगर येथे रविवारी सकाळी भरधाव ट्रकने सायकलस्वार कंत्राटी कामगाराला उडवले. या घटनेत गंभीर जखमीच्या उजव्या पायावरून ट्क गेल्याने त्यांचा पाय कायमचा मोडला. यानंतर, संतप्त नागरिकांनी वाहतूक अडवून ठेवली आहे. ...
सध्या ऑफलाईन शाळा, महाविद्यालये सुरू झालेली आहेत. परंतु सांस्कृतिक कार्यक्रम, सहलीची प्रतीक्षा कायम आहे. सहलीच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे. शैक्षणिक सहल, अभ्यास सहल व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत शालेय शिक्षण विभागाकडून अद्याप सूचना ...
कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी लसीकरण हा प्रभावी उपाय असल्याचे जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून सातत्याने पटवून दिले जात आहे. मात्र, कालावधी संपूनही अनेकांनी लस घेतली नाही. डिसेंबर २०२१ मध्ये कोविड रुग्णांची संख्या तीनपर्यंत खाली घसरली होती. आता वाढू लागली. या प ...
वीज केंद्रानेही पर्यावरणपूरक वीज निर्मितीच्या दृष्टीने कन्व्हेअर पाईपचा प्रयोग पहिल्यांदाच महाराष्ट्रात राबविला. ही बाब चंद्रपूरकरांच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली असून, याचे चांगलेच परिणाम २०२२ या वर्षांत दिसून येतील. चंद्रपुरात केवळ उद्योगांचे प्रदूष ...
पॉम स्टिरीन, वापरलेल्या भाजीपाला तेलांपासून आणि काही प्राण्यांच्या चरबीपासून हे इंधन तयार होते. वाहतूक व्यवसायामुळे पर्यावरणावर होणाऱ्या घातक परिणामांची जाणीव होतीच. शिवाय, इंधनावरील वारेमाप खर्च टाळण्यासाठी चंद्रपुरातील समाजसेवी उद्योजक राणा सिंग या ...
चंद्रपुरातील ऐतिहासिक वास्तू, वस्त्या व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याबाबतच्या प्रस्तावाला सत्ताधाऱ्यांसह सर्वच नगरसेवकांनी प्रखर विरोध केला. त्यामुळे गुरुवारच्या महानगरपालिका आमसभेत हा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला. ...