बल्लारपूर तालुक्यात सात हजारपेक्षा अधिक शेतकरी आहेत. विसापूर, बामणी, इटोली, मानोरा,पळसगाव, कोठारी, दहेली, कारवा या क्षेत्रात वन्य प्राण्यांचा वावर असल्यामुळे अतिशय संवेदनशील क्षेत्र मानले जाते. शहरी भागात बल्लारपूरचाही समावेश होतो. मागील सहा वर्षात ब ...
बियाणे कायदा १९६६ अन्वये विक्रेत्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली. अधिक सूचित म्हणून जाहीर केलेल्या जातींच्या बियाण्यांची विक्री करताना बियाणे विक्रेत्याने महत्त्वाच्या गोष्टींचे पालन करणे आवश्यक असते. विक्रीसाठी ठेवलेल्या बियाण्याचे पोते, पिशवी, ...
शाळा सुरू झाल्या. मात्र, विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर बिघडल्यामुळे शिक्षकांची चिंता वाढली आहे. दरम्यान, लातूर जिल्हा परिषदेने हस्ताक्षर सुधार आणि सुलेखन मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम राज्यभर राबविण्याची मागणी आता शिक्षकांकडून केली जात आहे. ...
बल्लारपूरवरून चंद्रपूरला जात असलेल्या कंटेनरचालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला लेनमध्ये असलेल्या चालत्या कारवर पलटला. त्यामध्ये कारचालक थोडक्यात बचावला. मात्र, कंटेनरचालक जखमी झाला. ...
बसफेऱ्याच बंद असल्याने प्रवाशांना नाइलाजाने खासगी वाहनांचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्सधारक तसेच इतर वाहनधारकसुद्धा क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहनांमध्ये भरून वाहतूक करीत आहेत. एकदा ट्रॅव्हल्समध्ये बसले किंवा उभे राहिले तर साधे हलाय ...
चंद्रपूर जिल्ह्यात दुग्ध व्यवसायाला अजूनही मोठी गती मिळाली नाही. पण, शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय करून चार पैसे मिळविता येतील ही कल्पना आता सर्वत्र रूजायला लागली. शेतकरी विकण्यासाठीच्या दुधाचे जनावर म्हणून गायीकडे पाहत नव्हते. शेतीकामाला लागणारे बैल आणि ...
¯ Chandrapur News चिमूर तालुक्यातील रामदेगी प्रवेशद्वारातून पर्यटक जाण्यास प्राधान्य देत नव्हते. मात्र, नुकतेच झरणीच्या तीन बछड्यांच्या आगमनाने या प्रवेशद्वारावर झरणीच्या परिवाराला बघण्यासाठी पर्यटक गर्दी करीत आहेत. ...
एक्स्प्रेस रेल्वे सुरू करण्यात आली. मात्र यामध्ये आरक्षणाची अट ठेवण्यात आली होती. दरम्यान, कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने रेल्वे विभागाने रेल्वे सुरू केल्या. हळहळू प्रवाशांची संख्याही वाढी लागली आहे. परंतु, कोरोनाचा नवा स्ट्रेन ओमायक्रॉनचे रुग्ण आ ...
भारत निवडणूक आयोग व राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी १ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम हाती घेतला होता. त्यानुसार १ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर दरम्यान मतदारांनी नावनोंदणी केली. यासाठी ज ...