वन्यप्राण्यांवरील परिणाम मोजण्यासाठी नीरीने ताडोबाच्या जंगलात सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे. यामध्ये ताडोबा परिसरातील हवा, पाण्याची गुणवत्ता, ध्वनी आणि प्रकाशाचे प्रदूषण, जैविक परिणाम असा विविध प्रकारे अभ्यास करण्यात येणार आहे. ...
विनाहेल्मेट चालविणाऱ्या ७ हजार ५८५ जणांवर वर्षभरात कारवाई करून ३७ लाख ९२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात केला आहे. यापैकी १२५४ जणांनी सहा लाख २७ हजार रुपयांचा दंड भरला आहे. तर ३१ लाख ६५ हजार ५०० रुपयांचा दंड अनपेड आहे. वाहतूक नियमांबाबत उपप्रादेश ...
कारवा सफारीची माहिती देताना वन परीक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांनी सांगितले की बल्लारपूरपासून कारवा वनपरीक्षेत्र अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर आहे. तर चंद्रपूरपासून १९ किमी अंतरावर आहे. मध्य चांदा वन विभागात कारवा हे आदिवासीबहुल गाव आहे. जंगलाच्या कुश ...
मोठ्या प्रमाणात सिमेंटच्या धुळीचे कण लोकांच्या घराच्या छतावर, अंगणात, झाडांवर, वाहनांवर रोज साचत असून, त्याबाबत फोटो व व्हिडिओ उपलब्ध आहे. प्रचंड प्रमाणात हे धुळीचे कण वातावरणात पसरत असल्यामुळे शरीरात सुद्धा धुळीचे कण जाऊन अनेक नागरिक विविध रोगांनी ग ...
मागील पाच दिवसांपासून राजुरा तालुक्यातील वरूर रोड येथील प्रकाश नागू निरांजने हा ५२ वर्षीय नागरिक तहसील कार्यालयासमोर पेंडाल टाकून आपल्या मागण्यासाठी आंदोलन करीत आहे. शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान त्याने एकाकी नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महाम ...
एसटी महामंडळ बरखास्त करून सरकारमध्ये विलगीकरण करावे, ही कर्मचाऱ्यांची मागणी आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये सरकारने समिती नेमली आहे. मात्र, तोडगा न निघाल्याने कर्मचारी संपावर ठाम आहेत. राज्य सरकारने खासगी प्रवासी बस,विद्यार्थी वाहतूक करणाऱ् ...
सर्वेक्षणातून चंद्रपूरकर कसे आरोग्य जगत आहे याचा प्रत्यय येतो. प्रदूषणामुळे अनेक आजार जडले आहे. श्वसनाचे आजार बळावले. इतकेच नव्हे तर प्रत्येक घरातील एकाला तरी हा आजार जडला असल्याचे हे सर्वेक्षण सांगते. देशात प्रदूषित जिल्हा म्हणून चंद्रपूरकडे बघितले ...
आधीच आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी पुन्हा संकटात पडला आहे. खरिपामध्ये लावलेले कपाशी पीक शेतकऱ्यांनी बोंडअळीमुळे शेतातून काढून टाकले. ५० टक्क्यांपेक्षा अधिक उत्पादन कपाशीचे झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. यातच हरभरा पिकाचे उत्पादन होईल, अशी आशा शेतक ...
Chandrapur News चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही काळापासून विविध ठिकाणाच्या तीन नागरिकांना ठार केलेल्या नरभक्षी वाघाला अखेर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. ...
मनोज जुनघरे मित्र सुधाकर धोटे सोबत भाचीच्या लग्ना कार्यानिमित्त बहिणीच्या घरी वणी येथे देव पोहचवण्यासाठी गेले होते. तेथून परत गावाकडे येताना त्यांच्या दुचाकीला एमआयडीसी परिसरात बोलेरोने जोरदार धडक दिली. ...