रात्रीची भयान शांतता, जुनी इमारत, पडका वाडा व त्यामध्ये वटवाघळांचे अस्तित्व. ही कल्पना भयान भीतिदायक वाटत असली तरी वटवाघळांचे अस्तित्व नाहीसे झाल्यास निसर्गाचे चक्र बंद पडेल. ...
कोठारी वनपरिक्षेत्रातील कोठारी बिटात काटवली शिवारावर मनोहर बोरुले या शेतकऱ्याला शेतीची जागल करताना १८ फेब्रुवारीच्या मध्यरात्री वाघाने हल्ला करून ठार मारले. ...