नांदा फाटालगत असलेल्या रामनगर येथे रविवारी सकाळी भरधाव ट्रकने सायकलस्वार कंत्राटी कामगाराला उडवले. या घटनेत गंभीर जखमीच्या उजव्या पायावरून ट्क गेल्याने त्यांचा पाय कायमचा मोडला. यानंतर, संतप्त नागरिकांनी वाहतूक अडवून ठेवली आहे. ...
सध्या ऑफलाईन शाळा, महाविद्यालये सुरू झालेली आहेत. परंतु सांस्कृतिक कार्यक्रम, सहलीची प्रतीक्षा कायम आहे. सहलीच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे. शैक्षणिक सहल, अभ्यास सहल व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत शालेय शिक्षण विभागाकडून अद्याप सूचना ...
कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी लसीकरण हा प्रभावी उपाय असल्याचे जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून सातत्याने पटवून दिले जात आहे. मात्र, कालावधी संपूनही अनेकांनी लस घेतली नाही. डिसेंबर २०२१ मध्ये कोविड रुग्णांची संख्या तीनपर्यंत खाली घसरली होती. आता वाढू लागली. या प ...
वीज केंद्रानेही पर्यावरणपूरक वीज निर्मितीच्या दृष्टीने कन्व्हेअर पाईपचा प्रयोग पहिल्यांदाच महाराष्ट्रात राबविला. ही बाब चंद्रपूरकरांच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली असून, याचे चांगलेच परिणाम २०२२ या वर्षांत दिसून येतील. चंद्रपुरात केवळ उद्योगांचे प्रदूष ...
पॉम स्टिरीन, वापरलेल्या भाजीपाला तेलांपासून आणि काही प्राण्यांच्या चरबीपासून हे इंधन तयार होते. वाहतूक व्यवसायामुळे पर्यावरणावर होणाऱ्या घातक परिणामांची जाणीव होतीच. शिवाय, इंधनावरील वारेमाप खर्च टाळण्यासाठी चंद्रपुरातील समाजसेवी उद्योजक राणा सिंग या ...
चंद्रपुरातील ऐतिहासिक वास्तू, वस्त्या व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याबाबतच्या प्रस्तावाला सत्ताधाऱ्यांसह सर्वच नगरसेवकांनी प्रखर विरोध केला. त्यामुळे गुरुवारच्या महानगरपालिका आमसभेत हा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला. ...
मूल तालुक्यात फुलझरी वरून डोणी येथे जात असलेल्या युवकाला रस्त्यालगत दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला चढवून ठार केले. ही घटना ही घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास मूल बफर क्षेत्रातील करवण येथील कक्ष क्रं. ३५१ मध्ये घडली. ...
दुर्गापूर कोळसा खाण परिसरात २०२१ या वर्षाच्या सुरुवातीलाच ११ जानेवारीला बिबट्याने अभिमन्यु सिंह नामक व्यक्तीला जखमी केले. त्या पाठोपाठ १७ जानेवारीला मनोज दुर्योधन याला ठार केले. १६ फेब्रुवारीला नरेश सोनवणे याला ठार केले. २७ सप्टेंबर रोजी जोगेश्वर रत् ...
पगारामध्ये पाच हजार रुपयांची वाढ करण्यात आली. मात्र तरीसुद्धा कर्मचारी कर्तव्यावर आले नाही. त्यामुळे सुमारे १०० कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली. तर ९५ च्या जवळपास कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. केवळ यांत्रिक विभागातील व इतर विभागात ...