राज्यातील शेतकरी दुष्काळामुळे आत्महत्येच्या मार्गाला लागला असताना राज्यातील युती सरकार आणि केंद्रातील भाजपा नेतृत्वातील सरकार केवळ शेतकऱ्यांची उपेक्षाच करीत आहे, ... ...
जिल्हा दारूबंदी समितीची अध्यक्ष असूनही गावातील अवैध दारू विक्री का बंद करीत नाही, असा सवाल करून गावातील तिघांनी एका महिलेला बेदम मारहाण केल्याची घटना... ...
व्याघ्रदर्शनासाठी देशात प्रसिद्ध असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र उद्यानातील पर्यटकाच्या मार्गदर्शनासाठी यापुढे पुरूष गाईडच्या बरोबरीने महिला गाईडसुद्धा दिसणार आहेत. ...
होळीनिमित्त जिल्ह्यात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवल्यानंतरही अनेकांनी वाहतुकीची नियम तोडले. एवढेच नाही तर, काहींनी मनसोक्त मद्यप्राशन करून होळी साजरी केली. ...