पारंपारिक पिकांना बगल देत चिमूर तालुक्यातील नेरी येथील शेतकरी संपदी वामनराव कामडी यांनी खांबाडा-नेरी मार्गावरील आपल्या दोन एकर शेतात सूर्यफूलाचे पीक लावले आहे. ...
पंचायत राज व्यवस्थेत ग्रामपंचायतींना सक्षम बनविण्यासाठी अनेक महत्वाकांक्षी निर्णय तत्कालीन काँग्रेस शासनाने घेतले. त्यामध्ये महिलांना राजकारणात ५० टक्के आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला. ...