चार दिवसांपूर्वी जामिनावर तो बाहेर आला होता. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी कादीर शेख याने बँक ऑफ इंडिया चौक परिसरात तलवार घेऊन दहशत पसरविणे सुरू केले होते. ...
वीजसेवेच्या तक्रारीसह अतिवृष्टी किंवा वादळामुळे वीज पुरवठ्यात तांत्रिक बिघाड होऊन दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते, अशा वेळी माहिती देण्यासाठी १८००-१०२-३४३५,१८००-२३३-३४३५, १९१२०, १९१२ हे टोल क्रमांक उपलब्ध आहेत. ...
चंद्रपूर महापालिकेमध्ये भाजपची एकहाती सत्ता आहे. एप्रिल महिन्यात मनपाचा कार्यकाळ संपत असून, नवीन प्रभागरचनेचा आराखडा मंजुरीसाठी प्रशासनाने पाठविला आहे. ...
जिल्ह्यातील जंगलाचा परिसर हा दिवसेंदिवस कमी होत असून नागरिकांचा परिसर वाढत आहे. याठिकाणी इंडस्ट्रीज सुद्धा आहे. त्यामुळे वाघांना या ठिकाणी प्रवेश करणे सोपे जाते. त्यामुळे वन्यप्राणी बफर क्षेत्र ओलांडून या परिसरात येऊ नयेत याची काळजी घ्यावी. तत्पूर्वी ...
नकोडा गावचे तत्कालीन उपसरपंच आरिफ हनीफ मोहम्मद यांचा ३ एप्रिल २०१६ मध्ये खून झाला होता. या प्रकरणात कादीर शेख याला पोलिसांनी अटक केली होती. तेव्हापासून तो कारागृहातच होता. चार दिवसांपूर्वी जामिनावर तो बाहेर आला होता. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी कादीर ...
निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना बसणारा फटका नित्याची बाब झाली आहे. तरी या तालुक्याला सिंचनासाठी वरदान ठरणाऱ्या गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पात समाविष्ट करण्यात आलेल्या आसोला मेंढा प्रकल्प व उजवा कालव्याच्या लाभक्षेत्रातील बहुतांश भागातील धान लागवडीख ...
ब्रह्मपुरीत प्रशासन स्थिरावण्यासाठी १९ कोटी खर्चून करून अधिकारी - कर्मचारी निवासस्थानाचे भूमिपूजन केले. उद्यान व जलतरण तलावासाठी ९ कोटी, क्रीडा संकुलासाठी ८ कोटी दिले. पं. स. इमारतीसाठी १४ कोटी मंजूर आहे. १०० बेड्सचे रुग्णालय होत असून पुन्हा १२ कोटी ...
वनविभाग व सीएसटीपीएसच्या उदासीन भूमिकेमुळे वीज केंद्रातील कंत्राटी कामगार भोजराज मेश्राम या कामगाराला पट्टेदार वाघाने ठार केले. तत्पूर्वी कामगार संघटनेने यापूर्वी निवेदनदेखील दिले होते. निवेदनावर त्वरित कार्यवाही केली असती तर कामगाराचा जीव वाचला असत ...
बुधवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास चंद्रपूर वीजकेंद्रातील कंत्राटी कामगार भाेजराज मेश्राम हे कर्तव्यावरून घरी परत जात असताना वीजसंच क्रमांक १ जवळील रेल्वेरूळाजवळ वाघाने भोजराजवर अचानक हल्ला चढविला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. गुरूवारी रात्री द ...
Chandrapur News चंद्रपूर जिल्ह्यात उच्छाद मांडलेल्या वाघ आणि बिबट्यांनी हल्ला करीत दोन दिवसात तिघांचा बळी घेतल्याने मूल आणि दुर्गापूर परिसरात गावकरी आणि शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. ...