Chandrapur (Marathi News) येथील काही उद्योगांकडे ग्रामपंचायतीचा लाखो रुपयांचा कर थकीत असल्याने ग्रामविकासाला खीळ बसली आहे. ...
मानवी आयुष्यात आंब्याला अनन्यसाधारण महत्व आहे. परंतु अलिकडे आंब्याची झाडे सर्रास तोडली जात असल्याने गावागावातील अमराई नामशेष होत चालल्या आहेत. ...
थंड पाण्याच्या माध्यमातून कित्येकांचा आत्मा शांत करणारा कुंभार समाज शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे आजही उपेक्षित जीवन जगत आहे. ...
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमानुसार २२ एप्रिलला ४४ जागांसाठी निवडणुका आणि पोटनिवडणुका होत आहेत. ...
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या मजुरांना १ एप्रिलपासून आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. ...
जिल्ह्यात दारूबंदी होताच अवैध दारूविक्रीविरूद्ध पोलिसांनी धाडसत्र सुरू केले आहे. ...
१ एप्रिलपासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू झाली आहे. प्रारंभीच्या काळात अट्टल मद्यपींची मोठी पंचाईत झाली. ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा समतेचा, महानतेचा, करूणेचा रथ हा कुठेही न थांबता असाच पुढे जावो, ...
देशात सामाजिक समता रुजविण्याचे महत्वपूर्ण काम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केले असून दलित, शोषित, पीडित व दुर्बल घटकांसाठी बाबासाहेबांनी आपले आयुष्य झिजविले आहे. ...
तालुक्यातील झरण येथील वनविकास महामंडळाच्या जंगलाला आग लागल्याने वनसंपत्तीचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. ...