वन्यप्राण्यांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतकरी तुकाराम वामन मत्ते नेहमीच शेताच्या कुंपणावर ११ के.व्ही. असलेला विद्युत प्रवाह सोडत होते. दि. ३ जानेवारीला चार वर्षे वयाची पट्टेदार वाघीण या जिवंत विद्युत प्रवाहाची बळी ठरली. ...
भाजीपाला खरेदीनंतर अल्पवयीन मुलगी गावाकडे परत जाताना तरुणाने तिला गावाला सोडून देतो म्हणून दुचाकीवर बसविले. त्यानंतर दुचाकीत पेट्रोल भरायचे असल्याचे सांगून त्याने वाहन थेट जंगलात नेले आणि तिच्याशी कुकर्म केले. ...
जंगल परिसरातील मदनापूर तलाव क्षेत्रात पाळीव कुत्र्याच्या साहायाने सांभरची शिकार करून मांस गावात आणून विक्री करण्याचा बेत काही जणांचा असल्याची माहिती वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन सोसायटी व स्थानिक वन्यजीव प्रेमींना मिळाली. ...
आशिष व समीर हे आपल्या मोटरसायकलने ब्रह्मपुरीला येत असताना गोसेखुर्द कॅनलजवळ चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात आशिषचा जागीच मृत्यू झाला, तर समीर हा गंभीर जखमी झाला आहे. ...
सर्वात मोठे ठाणे तसेच संवेदनशील ठाणे म्हणून रामनगर पोलीस स्टेशनची ओळख आहे. त्यामुळे या ठाण्यामध्ये पूर्णवेळ ठाणेदार असणे नितांत गरजेचे आहे. मात्र फेब्रुवारी २०२१ मध्ये प्रकाश हाके यांची बदली झाल्यानंतर येथे रुजू होणारे एकही ठाणेदार तीन महिन्याच्या वर ...
नागभीड हे पूर्व विदर्भातील महत्त्वाचे मध्यवर्ती ठिकाण असून, येथे रेल्वेचे जंक्शन आहे. येथून गोंदिया, चंद्रपूर आणि नागपूरकडे रेल्वेगाड्या रवाना होतात. हे मध्यवर्ती स्थान लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने काही महत्त्वाच्या गाड्यांचे थांबे दिले होते. पहिला ...
रस्त्याचे नियम सर्वांसाठी सारखेच असतात. एकाने ते पाळले नाही तर होत्याचे नव्हते होते. मग स्वत:चा जीव मुठीत घेऊन रस्ते नियम कुणासाठी आणि का मोडतो? ही बाब प्रत्येक वाहनचालकांना आत्मचिंतन करायला लावणारी आहे. एसटी बस कर्मचाऱ्यांच्या संपामुळे खासगी प्रवास ...
जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ९० हजार ४५९ वर पोहोचली आहे. आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ८७ हजार ५८० झाली आहे. सध्या १,३३४ ॲक्टिव्ह बाधितांवर उपचार सुरू आहेत. ८ लाख १९ हजार ४७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ७ लाख २७ हजार ११४ नमुने निगेट ...