चंद्रपूरातील स्टेट बॅक ऑफ इंडिया मुख्य शाखा कार्यालयाचे क्षेत्रीय व्यवस्थापक संजोग अरुणकुमार भागवतकर यांनी ४४ कर्जधारकांनी बनावट आयकर रिटर्न तयार करून एजंटमार्फत गृहकर्जासाठी अर्ज होते. कर्जप्रकरणाची नियमानुसार पडताळणी न झाल्याने मूल्याकनापेक्षा जास् ...
पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे केली होती. पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष येऊन मोजणीही केली. कामाला मंजुरी मिळेल असे आश्वासन गावकरी वर्गाला दिले होते. मात्र दोन वर्षांपासून याबाबत कुठलाच निर्णय झाला नाही. १० मा ...
युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण स्वस्तात होत असल्याने व त्या शिक्षणाला भारतात मान्यता असल्याने हजारो विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनमध्ये जातात; परंतु यावर्षी रशिया-युक्रेनच्या युद्धात भारतीय विद्यार्थी होरपळले जात आहेत. रशिया युक्रेनवर बॉम्ब ...
भारतीय जनता पार्टीने देशाला आणीबाणीत लोटले आहे. विरोधात बोलणाऱ्यांना केंद्रीय यंत्रणाचा वापर करून खोट्या आरोपाखाली तुरुंगात डांबण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे भाजपालाही जशास तसे उत्तर देण्यासाठी मविआ सरकारने पावले उचलावीत, अशा सूचना खासदार बाळू धा ...
शुक्रवारीच युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिक व विद्यार्थ्यासाठी हंगेरी, पोलंड व रोमानिया या देशांनी त्यांच्या सीमा खुल्या केल्या आहेत. आम्ही जिथे राहतो तेथून टॅक्सी अथवा बसने या देशात पोहोचायचे आणि तिथून भारत सरकारच्या विमानाने मायदेशी परतायचे, असे साधार ...
हस्तांतरणासाठी जीवन प्राधिकरणाकडून नगर परिषदेकडे वारंवार पत्रव्यवहार होत होता. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून कंत्राटदाराला काम पूर्ण करून हस्तांतरण करण्याबाबत सक्ती करण्याऐवजी नगर परिषदेकडे वारंवार पाठपुरावा करीत असल्याने अखेर जीवन प्राधिकरण नगरपरिष ...
ना. मलिक यांच्या अटकेनंतर चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा, वरोरा, जिवती, गडचांदूर आदी विविध ठिकाणीही निषेध आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकार विनाकारण राज्यातील मंत्र्यांना त्रास देत आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सरकार असल्याने पाडण्यासाठी केंद्र ...
यंदा सोयाबीन कापणी केली असतानाच पावसाचे विघ्न आले. त्यामुळे हाती आलेले सोयाबीन पावसाने मातीमोल झाले. सोयाबीन कापणी केल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात पंधरा दिवस सारखा पाऊस बरसत राहिला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन पावसामुळे खराब झाले. त्यामुळे त्या ...
पळसगाव वन परिसरातील विहीरगाव, पिपर्डा, मदनापूर, करबडा, गोंडमोहाळी, वाघेडांतर्गत वनविभागाचे जंगल आहे. त्याच परिसरात मोठे तलाव असल्याने वन विभागाच्या जंगलातील वन्यप्राणी पाणी पिण्यासाठी रात्रीच्या वेळी तलाव व बोडीवर येतात. त्यामुळे वन विभागाच्या जंगलाल ...
Chandrapur News महाराष्ट्रात कापसाला यावर्षी बऱ्यापैकी भाव व येथील उत्पादन कमी असल्यामुळे तेलंगणातील शेतकरी कापूस विक्रीसाठी महाराष्ट्रात आणत आहेत. ...