एकीकडे पटसंख्येमुळे जिल्हा परिषद शाळांचे भवितव्य धोक्यात आले असताना त्याच शाळांत शिकविणाऱ्या शिक्षकांची मुले मात्र खासगी इंग्रजी शाळांमध्ये शिकत असल्याचे विपरीत चित्र या भागात पहायला मिळते. ...
उन्हाळा संपायला बरेच दिवस शिल्लक असताना वर्धा नदीची धार आटली होती. नजिकच्या धरणामध्ये अत्यल्प पाणी साठी शिल्लक असल्याने आता वर्धा नदीतून पाणी मिळणार असल्याने एकूणच खळबळ उडाली होती. ...
आंध्र- महाराष्ट्र सीमेवरील नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजुरा तालुक्यातील विरुर (स्टे.) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रस्ताव मागील दहा वर्षापासून ... ...