तालुक्यातील देवाडा खुर्द येथे गेल्या अनेक वर्षांपासून पाणी टंचाई सुरू आहे. यासाठी गावकऱ्यांनी लोकसहभागातून भारत निर्माण पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली. ...
चंद्रपुरात अवैध बांधकाम फोफावले आहे. पहिल्या टप्प्यात यातील २६ नियमबाह्य बांधकामांवर कारवाई करण्यासाठी मनपा आयुक्तांनी कालबध्द कार्यक्रम आखला होता. ...
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वर्धा नदीची धार मागील काही दिवसांपासून आटल्याने वरोरा शहरवासियांना एक दिवसाआड नदीच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात ... ...