उन्हाळा संपायला बरेच दिवस शिल्लक असताना वर्धा नदीची धार आटली होती. नजिकच्या धरणामध्ये अत्यल्प पाणी साठी शिल्लक असल्याने आता वर्धा नदीतून पाणी मिळणार असल्याने एकूणच खळबळ उडाली होती. ...
आंध्र- महाराष्ट्र सीमेवरील नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजुरा तालुक्यातील विरुर (स्टे.) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रस्ताव मागील दहा वर्षापासून ... ...
तालुक्यातील औद्योगिक नगर गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात यंदा कुटुंब नियोजन आणि सुरक्षा जननी योजनेच्या अनुदानात सुमारे चार लाखांचा घोटाळा झाल्याची बाब निदर्शनास आली आहे. ...
तालुका मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या पोंभुर्णा वस्तीमध्ये घाटकूळ येथील अंधारी नदीच्या पात्रातून ग्रामीण पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाणी पुरवठा केला जातो. ...
उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून एखाद्यावर मृत्यूला जवळ करण्याची वेळ येऊ नये म्हणून काँग्रेस आघाडी सरकारने सुरु केलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेमुळे ... ...