वरोरा: मागील वर्षी दुष्काळ, चालू हंगामात पावसाची दीर्घ विश्रांती अशा कठीण अवस्थेत शेतकरी आपला संसार कसाबसा हाकत असताना वरोरा तालुक्यातील साखरा गावातील.... ...
शेतीचा पीक विमा काढणाऱ्या कबाल इन्शुरन्स कंपनीने मागील हंगामात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ३.४६ टक्के विम्याची रक्कम परतावा करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. ...
गर्भधारणा टाळण्यासाठी कुटूंब कल्याणची शस्त्रक्रिया केली जाते. मात्र शस्त्रक्रिया केल्यानंतरही मूल तालुक्यातील बोरचांदली येथील एका महिलेला गर्भधारणा झाल्याचा प्रकार उजेडात आला आहे. ...