आंबेडकरी चळवळीतील विचारवंत, ज्येष्ठ राजकीय नेते व राजकारणातील अजातशत्रू रा.सू. गवई यांच्या निधनाने देशातील आंबेडकरी चळवळीचे तसेच महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्राचे प्रचंड नुकसान झाले आहे. ...
चंद्रपूरकरांना समस्यांशी दोन हात करणे जणू पाचवीलाच पूजले आहे. एका पाठोपाठ एक असे समस्यांचे डोंगर पार करीत येथील नागरिकांना आयुष्य पुढे रेटावे लागत आहे. ...
मराठवाड्यातील अनेक कुटुंब रोजगारासाठी जिवती तालुक्यात आले. कालांतराने येथेच स्थायी झाले. मात्र आता मुलाबाळांच्या शिक्षणासाठी व इतर कामासाठी त्यांना जातीचे प्रमाणपत्र हवे आहे. ...