जिल्ह्यातील जंगलाचा परिसर हा दिवसेंदिवस कमी होत असून नागरिकांचा परिसर वाढत आहे. याठिकाणी इंडस्ट्रीज सुद्धा आहे. त्यामुळे वाघांना या ठिकाणी प्रवेश करणे सोपे जाते. त्यामुळे वन्यप्राणी बफर क्षेत्र ओलांडून या परिसरात येऊ नयेत याची काळजी घ्यावी. तत्पूर्वी ...
नकोडा गावचे तत्कालीन उपसरपंच आरिफ हनीफ मोहम्मद यांचा ३ एप्रिल २०१६ मध्ये खून झाला होता. या प्रकरणात कादीर शेख याला पोलिसांनी अटक केली होती. तेव्हापासून तो कारागृहातच होता. चार दिवसांपूर्वी जामिनावर तो बाहेर आला होता. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी कादीर ...
निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना बसणारा फटका नित्याची बाब झाली आहे. तरी या तालुक्याला सिंचनासाठी वरदान ठरणाऱ्या गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पात समाविष्ट करण्यात आलेल्या आसोला मेंढा प्रकल्प व उजवा कालव्याच्या लाभक्षेत्रातील बहुतांश भागातील धान लागवडीख ...
ब्रह्मपुरीत प्रशासन स्थिरावण्यासाठी १९ कोटी खर्चून करून अधिकारी - कर्मचारी निवासस्थानाचे भूमिपूजन केले. उद्यान व जलतरण तलावासाठी ९ कोटी, क्रीडा संकुलासाठी ८ कोटी दिले. पं. स. इमारतीसाठी १४ कोटी मंजूर आहे. १०० बेड्सचे रुग्णालय होत असून पुन्हा १२ कोटी ...
वनविभाग व सीएसटीपीएसच्या उदासीन भूमिकेमुळे वीज केंद्रातील कंत्राटी कामगार भोजराज मेश्राम या कामगाराला पट्टेदार वाघाने ठार केले. तत्पूर्वी कामगार संघटनेने यापूर्वी निवेदनदेखील दिले होते. निवेदनावर त्वरित कार्यवाही केली असती तर कामगाराचा जीव वाचला असत ...
बुधवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास चंद्रपूर वीजकेंद्रातील कंत्राटी कामगार भाेजराज मेश्राम हे कर्तव्यावरून घरी परत जात असताना वीजसंच क्रमांक १ जवळील रेल्वेरूळाजवळ वाघाने भोजराजवर अचानक हल्ला चढविला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. गुरूवारी रात्री द ...
Chandrapur News चंद्रपूर जिल्ह्यात उच्छाद मांडलेल्या वाघ आणि बिबट्यांनी हल्ला करीत दोन दिवसात तिघांचा बळी घेतल्याने मूल आणि दुर्गापूर परिसरात गावकरी आणि शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. ...
२५ व २६ फेब्रुवारी रोजी नागपूर विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी महसूल परिषद होणार आहे. त्या अनुषंगाने विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी चंद्रपूर येथील वन अकादमीत झालेल्या बैठकीत पूर्व विदर्भातील जिल्हाधिकाऱ्यांचा आढावा घेतला. ...
चंद्रपूर वीज केंद्र परिसरात गेल्या दोन दिवसांत वाघ-बिबट्याने हल्ला करून दोन जणांना उचलून नेले. या घटनांमुळे पुन्हा एकदा मानव-वन्यजीव संघर्षाचा प्रश्न चर्चेला आला आहे. ...