शेतीचा पीक विमा काढणाऱ्या कबाल इन्शुरन्स कंपनीने मागील हंगामात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ३.४६ टक्के विम्याची रक्कम परतावा करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. ...
गर्भधारणा टाळण्यासाठी कुटूंब कल्याणची शस्त्रक्रिया केली जाते. मात्र शस्त्रक्रिया केल्यानंतरही मूल तालुक्यातील बोरचांदली येथील एका महिलेला गर्भधारणा झाल्याचा प्रकार उजेडात आला आहे. ...
नागपूर : अंबाझरीतील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्यात आले. शनिवारी दुपारी ४ वाजता ही मुलगी घरून निघून गेली. पालकांनी तिचा सर्वत्र शोधाशोध करूनही ती सापडली नाही. रात्रीच्या वेळी तिचा पालकांना फोन आला. मी व्यवस्थित आहे, असे सांगून तिने फोन बं ...