राज्य निवडणूक आयोगाने ४ फेब्रुवारीच्या पत्रात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका विहीत मुदतीत घेणे शक्य नसल्याचे म्हटले असून निवडणूक आयोगाने राज्य शासनाला प्रशासकाची नियुक्ती करण्यासंबंधी निर्देश दिले होते. यावरून महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचा ...
न्यायालयाच्या लढाईत आयुष्याचा बराच काळ निघून जातो, असे सांगून श्रीमती अग्रवाल म्हणाल्या, वेळ न घालवता प्रलंबित प्रकरणे आपसी तडजोडीने त्वरित निकाली काढण्यासाठी लोक अदालतीचे आयोजन करण्यात येते. पॅनल वर असलेल्या सर्व न्यायाधीशांनी त्यांच्याकडे असलेली जा ...
तालुक्यातील दूधवाही येथे साळ्याच्या लग्नाचा कार्यक्रम आटोपून ब्रह्मपुरी येथे येत असताना तक्रारकर्ता प्रकाश लोखंडे ब्रह्मपुरी हे परिवारासह परत येत होते. परत येताना समोर सासरे (क्र. एम. एच. ३४ पी. २६३८ ) दुचाकीने येत होते. तर जावई प्रकाश मागे होते. दु ...
अटी व शर्थीनुसार मनपा आयुक्तांसाठी तात्पुरत्या स्वरुपात दिलेले निवासस्थान विहित कालावधीत रिकामे न केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी सील केले. या घटनेने प्रशासनात खळबळ उडाली आहे. ...
Chandrapur News गोंडपिपरी तालुक्यातील नांदगाव येथील २८ वर्षीय तरुणाने आपल्या मोबाईलवरील व्हॉट्सॲपवर ‘सॉरी’ असा स्टेट्स ठेवून विष प्राशन करून स्वतःला संपविले. ...
८ मार्चपासून एकोना खुल्या कोळसा खाणीत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. यासोबतच खाणीतून निघणाऱ्या कोळशाला बाहेर नेऊ देण्यास अटकाव करण्यात आला आहे. यामुळे दोन दिवसांपासून कोळसा बंद पडली आहे. ...
रामदेवबाबा प्लांट हा भुतीनाला जवळ असल्याने येथील प्रदूषित तथा रासायनिक पाणी हे या भुतीनाल्यामध्ये प्रवाहित करण्यात येते. यामुळे जल प्रदूषणसुद्धा मोठ्या प्रमाणात होत असल्याचा आरोप भर्रे यांनी केला आहे. भुतीनाल्याचे पाणी हे जनावरे तसेच शेतीसाठी मोठ्या ...
खाणीतून निघणाऱ्या कोळशाला बाहेर नेऊ देण्यास अटकाव करण्यात आला आहे. यामुळे दोन दिवसांपासून कोळसा बंद पडली आहे. १ जानेवारी २०२२ पासून सर्व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नोकरी देण्यात येईल, असे लेखी आश्वासन वेकोलि अधिकाऱ्यांनी दिले होते. अजूनही कोणत्याही ...