नागपूर : १३ ऑगस्ट रोजी नागपुरात अतिवृष्टी झाली. शहरात आणि ग्रामीण भागात हाहाकार माजला. नदीकाठावरील गावांना फटका बसला. नागपूर शहरातही काही वस्त्यांमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. जिल्ह्यात एकूण ११ जणांचे जीव गेले. शेकडोंचे संसार उघड्यावर आले. ...
मौदा उपविभागात १ हजार २२३ घरे क्षतिग्रस्त झाली आहे. या घराच्या स्थलांतरापोटी २८ हजार २५० लोकांना २ कोटी ८५ लाख रुपयांची खावटी मंजूर करण्यात आली आहे. सावनेर उपविभागात ६१२ घरांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी १ हजार ५८८ लोकांना २७ लाख रुपयाची खावटी ...
मागील सहा महिन्यांपूर्वी रस्त्यांची दुरुस्ती व डांबरीकरण करण्यात आले. परंतु गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने चंद्रपुरातील रस्त्यांची पोल खोलली आहे. ...
ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी सायंकाळी नवीन गणवेशासाठी शाळेपुढे ठिय्या आंदोलन केले. ...
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन याला फासावर चढविल्यानंतर या घटनेचा बदला घेण्याच्या हेतूने दहशतवाद्यांकडून घातपाती कारवाया होण्याची शक्यता .... ...