विदर्भात पाच नवीन जिल्हे निर्मितीकरिता अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून या समितीला १ डिसेंबरअखेर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. ...
महाराष्ट्र आॅटोरिक्षा चालकमालक संघटनेच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त स्थानिक गिरनार चौक येथे शनिवारी सकाळी ८ वाजता ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ...
पडणारे पाणी चालवा, चालणारे पाणी थांबवा व थांबणारे पाणी जिरवा, असा संदेश देत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शाश्वत शेतीसाठी जिल्हाभरात बंधारे बांधण्याचा... ...
चिमूर स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास पाहता तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या क्रांतिकारी भजनाने देशात चिमूर या गावाने सर्वप्रथम क्रांती करून स्वतंत्र झाले. ...