बल्लारपूर मेडिकल असोशिएशनचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून हे वर्ष विविध आरोग्य उपक्रमांनी साजरे करावे, असे आवाहन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ...
शिक्षण क्षेत्रात प्रचंड उलथापालथ होत असताना आरटीई कायद्याची अंमलबजावणी शिक्षण विभागाकडे असल्यामुळे त्या कायद्याचा सोयीचा अर्थ लावून शासनाने संभ्रम निर्माण केल्याचे दिसून येत आहे. ...
जिवती तालुक्यातील मौजा कुसूंबी येथील आदिवासी कोलामांच्या जमिनी माणिकगड कंपनीने नियमबाह्य अधिग्रहण केल्याचा वाद गेल्या अनेक वर्षापासून विधानसभा व प्रशासकीय पातळीवर सुरु आहे. ...