बहुप्रतीक्षित गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी आसोलामेंढा तलावात रविवारी सोडण्यात आले. ...
देशात कौशल्य विकास कार्यक्रम मोठ्या प्रमाणात सुरू असून ग्रामीण भागातील विद्यार्थी कौशल्य विकासातून घडतो. ...
बळीराजा शेतात घाम गाळून राबराब राबतो. अनेक प्रकारचे महागडे बी-बियाणे पेरून शेतमाल उत्पादित करतात. ...
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे १२५ वे जयंती वर्ष राज्यात समता व सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ...
येथील तसेच परिसरातील गावखेड्यातील विद्युत पुरवठा गेल्या दोन दिवसांपासून खंडीत असल्याने त्रस्त झालेल्या ..... ...
इतर क्षेत्रासोबतच शेतीमध्येही यांत्रिकीकरणाचा प्रवेश झाल्याने साहजिकच बैलांची संख्या कमी झाली आहे. ...
घराजवळील बाभळीचे झाड तोडत असताना अटकाव केल्याने उद्धभवलेल्या वादातून माजी सरपंचाच्या पतीने डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले. ...
वैद्यकीय महाविद्यालयाला ‘राणी हिराई वैद्यकीय महाविद्यालय’ हे नामकरण करण्यात यावे. या मागणीसाठी शनिवारी धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. ...
नजीकच्या नांदा येथील समाजसेवक व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचे प्रचारक डॉ. देवराव पांडुरंग जोगी (६२) व त्यांची पत्नी सुधा जोगी (५५) .... ...
- नागपूरच्या प्रमोद भुसारींचे सदस्यत्व काढले : नागपूर नाट्य परिषदेची संतप्त प्रतिक्रिया ...