भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल वर्षभरानंतर राजुरा तालुका निजामांच्या जुलमी राजवटीमधून मुक्त झाला. ...
जिल्हा मुख्याध्यापक संघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन समस्या सोडविण्याची मागणी केली आहे. ...
जिल्ह्यात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जण ठार झाले तर दोनजण जखमी झालेत. ...
येथील सॅन्जी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या बऱ्याच विद्यार्थ्यांच्या पालकांनी आर्थिक अडचणीपोटी शैक्षणिक शुल्क न भरल्याने त्यांच्या पाल्यांना ... ...
संततधार पावसामुळे इरई धरण तुडुंब भरले असून चारगाव धरणातील पाणी धरणात येत असल्याने धरणाची पाण्याची पातळी वाढली आहे. ...
गोसेखुर्द धरणाचे पाणी लवकरच घोडाझरी तलावात सोडण्यात येईल, अशी ग्वाही शुक्रवारी राज्याचे वित्त तथा वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नागभीड येथे दिली. ...
बुधवार आणि गुरूवार असे दोन दिवस बेसुमार बरसलेल्या पावसाने जिल्ह्यातील अंदाजे २५ टक्के कपाशीचे पीक आडवे झाल्याने ... ...
यावर्र्षीे पाऊस चांगल्या प्रमाणात पडला नसल्याने शेतकऱ्यांनी आपल्या शेतात दुबार पेरणी करुन मोठ्या आशेने शेतामध्ये पिकाची लागवड केली. ...
राजीव गांधी इंजिनियरींग कॉलेज चंद्रपूर येथे १४ सप्टेंबरला पार पडलेल्जा जिल्हास्तरीय इन्सपायर अवार्ड विज्ञान प्रदर्शनात जिल्हा परिषद शाळा, ... ...
येथील केंद्र शासनाच्या अधिपत्याखाली असलेल्या डाक विभागाची वेळ सकाळी ८ वाजतापासून असतानादेखील तब्बल एक तास उशिरा कर्मचारी येत असल्याने .... ...