वरोरा वन्यप्राण्यांनी शेतातील पिकांची नासाडी केल्यास वनविभागाकडून आर्थिक मदत देण्यात येते. ...
महाराष्ट्रातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन निवडणुकीत भाजपाने दिले होते. ...
मोबाईलच्या विळख्यात कोवळी पिढी अडकल्याने त्यांच्या मनावर दुष्पपरिणाम होत असून मोबाईलचा वापर ही कोवळी ...
लोकमत सखी मंच बल्लारपूर व संस्कृती दुर्गोत्सव मंडळाच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक जयभीम चौकात दांडिया स्पर्धेचे ...
संसद आदर्श ग्राम चंदनखेडा येथे भद्रावती तहसील कार्यालयाच्यावतीने महाराजस्व अभियानांतर्गत विस्तारित समाधान ...
सध्याचे सरकार हे झोपेचे सोंग घेवून काम करीत आहे. झोपेत असलेल्या माणसाला एकदाचे जागवता येते. परंतु, झोपेचे ...
यावर्षीच्या अत्यल्प पावसाचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. शेवटच्या पाण्याअभावी ...
चहुबाजूंनी कॉन्व्हेंट संस्कृतीचे पीक आल्यामुळे मराठी शाळांची पटसंख्या झपाट्याने कमी होत आहे. ...
महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्याच्या माध्यमातून गावातील तंटे गावागावातच सामोपचाराने सोडविले जात असल्याने अनेक गावातील अवैध धंद्यावर आळा बसला आहे. ...
धम्माचे आचरण हे समाजाला दिशादर्शक असून प्रत्येकाने ते अंगिकारावे, असे प्रतिपादन विसापूरच्या सरपंच रिता जिलटे यांनी केले. ...