वरोरा तालुक्यातील भटाळा येथील पोषण आहारात घोळ झाल्याचा आरोप शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष राहुल गौरकार यांनी केला आहे. ...
मध्यम प्रतिचे धानपिक हाती येत असताना पावसाने दडी मारल्याने पाण्याअभावी तालुका परिसरातील धानपीक करपायला लागले आहे. ...
नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून घरच्या कर्त्यांनी मृत्यूला कवटाळले. जीव टाकणारी व्यक्ती गेल्याने कुटुंबावर अंधार वाट पसरली. ...
दंडार, नाटक, भारुड, पोवाडा यासारख्या मनोरंजनाचे साधन समजल्या जाणाऱ्या कार्यक्रमाचे सादरीकरण पूर्वी गावोगावी केले जायचे. ...
पंचशील वार्डात असलेल्या एका कत्तलखान्यातून रामनगर पोलिसांनी गायगोधनाच्या दिवशी गुरूवारी एक गाय व तिच्या दोन वासरांची सुटका केली. ...
तालुक्यातील बोडधा येथे गुरूवारी दुपारी फटाक्यामुळे घराला आग लागली. या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले. ...
चंद्रपूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातून वाहणाऱ्या वर्धा नदीत मागील दोन दिवसांपासून बल्लारपूर पेपर मिलमधून रसायनयुक्त पाणी सोडले जात असल्याने ही नदी काळवंडली आहे. ...
चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिलपासून संपूर्ण दारुबंदी झाली असताना तळोधी (बुु.) येथे मोठ्या प्रमाणात अवैध दारुचा महापूर वाहत आहे. ...
प्रत्यक्ष राबणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या राज्यवस्थेनेच अकुशल व अडाणी ठरविले आहे. त्यांच्या मेहनतीचे मोल इतकी कमी केले की, त्यात ते धड पोटही भरु शकत नाहीत. ...
यंदा तुरळक पाऊस झाल्याने धान पिकाचे उत्पादन पुरेसे होऊ शकले नाही. परिणामी शेतकरी संकटात सापडला असून जीवन जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...