चंद्रपूर महानगराच्या विकासाला गती मिळावी, आवश्यक असलेल्या सोयीसुविधा व नागरी सेवा उपलब्ध व्हाव्यात, महानगराचा चहुमुखी विकास साधला जावा, अशी भावना लोकांची आहे. ...
ओबीसी समाजासाठी केंद्रात व राज्यात स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी बुधवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...
शेतकऱ्यानना कर्जमाफी, दुष्काळग्रस्तांना मदत या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीने ८ डिसेंबरला नागपूर हिवाळी अधिवेशनावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. ...