चंद्रपुरातील जगन्नाथ बाबा नगरात परवानगी दिलेले देशी दारू दुकान हटविण्याच्या मागणीसाठी परिसरातील नागरिक आंदोलन करीत आहेत. पोलिसांनी डोळेझाक करून दुकानदाराच्या बाजूने अहवाल सादर केला आणि जिल्हा प्रशासनाने स्थानांतरण व दुकान वाटपाला मंजुरी दिली, असा आरो ...
पळसगाव ग्रामसभेमध्ये दि. ४ मे २०२२ पासून तेंदुपत्ता संकलन केंद्र सुरू केले होते. ५ मे २०२२ रोजी ग्रामसभेने सुरू केलेल्या या तेंदुपत्ता संकलन केंद्रावर वनविभागाने जप्तीची कारवाई केली. ...
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अपघात तसेच इतर रुग्णांची संख्या अधिक असते. रक्तदात्यांची संख्या नेमकी याच दिवसात घटत असल्याने रक्त तुटवडा निर्माण होतो. यावर्षी तर मेच्या सुरुवातीपासूनच रक्त तुडवड्याचा सामना येथील रुग्णांना करावा लागत आहे. दाता द्या, रक्त न ...
सिलिंडरच्या किमतीत वाढ होत असल्याने महिलांवर शेगडीवरून परत चुली पेटविण्याची वेळ आली आहे. घरगुती सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ झाली. सततची वाढणारी महागाई पाठ सोडत नसल्याने गोरगरिबांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. महागाईने सर्वसामान्यांचे जगणे अवघड केले ...
चिखलपरसोडी येथे बोकडे परिवारात लग्नकार्य होते. या निमित्ताने काही सामानाची खरेदी करण्यासाठी भूषण बोकडे, पवन बोकडे व गिरीश बोकडे हे तिथे दुचाकीने (एम एच ३१ डी आर १७४७) नागभीडला येत होते. परसोडी रस्त्याने नागभीडकडे दुचाकी वळवत असताना, नेमके त्याच वेळी ...
कुसुंबी येथील लोकांच्या मूलभूत प्रश्नांकडे कानाडोळा करून केवळ येथील जमिनीचा सिमेंट बनविण्यासाठी लागणारा लाईमस्टोन काढण्यासाठी वापर अल्ट्राटेक सिमेंट कंपनीकडून सुरू आहे. ...
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनामध्ये, राज ठाकरे यांनी सभेमध्ये खऱ्या इतिहासावर पांघरूण घातले आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडवरील समाधीचा शोध म. जोतिबा फुलेंनी नाही, तर लोकमान्य टिळकांनी लावला, असे विधान केले आहे. ते खोटे असल्याचे म् ...
पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी नव्या तंत्रज्ञानाची माहिती देऊन उत्पादन वाढीसाठी कृषी अधिकाऱ्यांनी बांधावर जाऊन मार्गदर्शन करावे. तेलंगणाच्या सीमेवरून चोरबीटी जिल्ह्यात दाखल होत असल्याची माहिती आहे. वाहतूक, साठवणूक आणि विक्र ...