भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा क्षेत्रातील लिलाव न झालेल्या एका घाटावर रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदार यांना मारण्यासाठी त्यांच्या गाडीला तस्करीच्या ट्रॅक्टरने मागाहून जोरदार धडक दिली. या प्राणघातक हल्ल्यात तहसीलदा ...
महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना ही राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी आरोग्य विमा योजना आहे. तर आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना ही केंद्र सरकारची आरोग्य विमा योजना असून, २३ सप्टेंबर २०१८ पासून राज्यात लागू आहे. सुधारित महात्मा ज्योतिराव फ ...
चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच प्रतीकात्मक बॅनरला चपला, जोड्यांचा मार देण्यात आला. खासदार सुप्रिया सुळे यांना सलग सात वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. देशाच्या राजकारणातील अतिशय हुशार, कर्तबगार, अभ्यासू, उत्कृष्ट नेतृत्व ...
१ एप्रिल २०१५ रोजी जिल्ह्यात दारूबंदी लागू झाली. राज्यातील सत्ता बदलानंतर २७ मे २०२१ रोजी मंत्रिमंडळाने दारूबंदी हटविली. प्रत्यक्षात ७ जून २०२१ पासून दारूविक्री सुरू झाली. जिल्ह्याला एप्रिल २०२२ पर्यंत १५ कोटींचा महसूल मिळाला आहे. डॉ. कुणाल खेमनार सम ...
पोलीस कर्मचाऱ्यांना हा प्रकार दिसताच त्यांनी लगेच दोघांनाही अपघातग्रस्त गाडीतून बाहेर काढून आपल्या वाहनाने मूल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांची वेळेवर देवदूतासारखी मदत मिळाल्याने दोन्ही जखमींना जीवनदान मिळाले. ...
जंगलात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या पती-पत्नीवर वाघाने हल्ला केला. यात पत्नी ठार झाली परंतु, पती हल्ल्यानंतर आढळून आला नाही. तब्बल २४ तासांच्या शोधानंतर बुधवारी सकाळी तो जंगलात बेशुद्धावस्थेत आढळून आला. ...
राज्यातील सात वीज केंद्रांना दररोज एक लाख ४० हजार मेट्रिक टन कोळसा उपलब्ध आहे. चंद्रपूर महाऔष्णिक केंद्रातही सहा दिवस पुरेल इतका काेळसा शिल्लक असल्याची माहिती आहे. ...
उपजिल्हा रुग्णालय मूल येथे आता प्रसूतीचीही शस्त्रक्रिया होत आहे. त्यासाठी खासगी रुग्णालयात ४० ते ५० हजार रुपये मोजावे लागतात. गरीब व आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकाला एवढी रक्कम परवडणारी नसल्याने उपजिल्हा रुग्णालय मूल येथे मोफत सिझरिंग प्रसूती करण्याचा मा ...
धरमवीर यादव हा गुंड प्रवृत्तीचा होता. त्याच्याच दोन भावांच्या खुनाचा आरोप होता. अन्य गुन्हेही त्याच्यावर नोंद आहेत. त्याच्या या गुंड प्रवृत्तीमुळे अष्टभुजा परिसरातील नागरिक कमालीचे दहशतीत होते. तो बाहेर असला तर नागरिक घराबाहेर पडण्यास धजावत नव्हते. त ...