ब्रह्मपुरी महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी संपूर्ण दिवस विद्यार्थ्यांच्या भविष्यावर चर्चासत्राने रंगविला गेल्याने महोत्सवात सर्व घटकांना न्याय मिळाल्याचा सूर उमटत होता. ...
मूल तालुक्यातील भेजगाव जवळील उमा नदीवरील पूल वर्षभरापूर्वी दबला होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद पडल्याने जवळपास १५ गावाचा संपर्क तालुका मुख्यालयाशी तुटला. ...