पाणी पुरवठा करणाऱ्या कंत्राटी कंपनीच्या मनमानी कारभारामुळे चंद्रपूरकर त्रस्त झाले आहेत. सर्वात महत्त्वपूर्ण गरज समजले जाणारे पाणीच नागरिकांना मिळणे कठीण झाले आहे. ...
दाद द्यायलाही मन असावे लागते. ते ब्रह्मपुरीकरांच्या ठिकाणी आहे. आणि म्हणूनच या ब्रह्मपुरीकरांनी ब्रह्मपुरी येथे आयोजित ब्रह्मपुरी महोत्सवात झालेल्या ... ...