स्वच्छतेचा संबंध आरोग्याशी तर सुदृढ आरोग्याचा संबध प्रगतिशी असल्याने विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात स्वच्छतेला अधिक महत्त्व द्यावे, ...
येथील वनविद्या महाविद्यालयाचे विद्यार्थी मागील चार दिवसांपासून साखळी उपोषण व आंदोलन करीत आहे ... ...
सेवाग्राम व आनंदवनात समाजापासून वंचीत झालेले घटक राहतात. आज वंचितांना या संस्थांनी समाजात ...
दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेवरील (डीडीसीए) आर्थिक अनियमितता आणि भ्रष्टाचाराच्या आरोप प्रकरणी डीडीसीएकडून दाखल मानहानीच्या खटल्यावर सुनावणी ...
खरीप हंगामात पीक वाचविण्यासाठी गोसेखुर्द धरणाचे पाणी उजव्या कालव्यातून मामा तलावात टाकून ओव्हरवेस्ट आसोला मेंढा तलावात टाकण्यात आले. ...
सर्व समाज बांधवांना एकत्र आणण्यासाठी परिचय मेळाव्यासारखे उपक्रम आवश्यक असून या माध्यमातून समाज एकत्र घेऊन समाजाचा विकास होण्यास मदत होते. ...
चंद्रपूर जिल्हा नियोजन समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बांधण्यात येणाऱ्या नवीन नियोजन भवनाची पायाभरणी आज गुरुवारी ... ...
भद्रावती येथील आठवडी बाजार बुधवारी असतो. त्यामुळे याच दिवशी ग्रामीण भागातील नागरिक पंचायत समिती कार्यालयात कामासाठी येत असतात. ...
सन २०१० मध्ये जिल्हा परिषद कार्यालयाला कुलूप ठोकल्याप्रकरणी तत्कालीन जि.प. अध्यक्ष व उपाध्यक्षांसह ११ जणांविरूद्ध पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. ...
गावकऱ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी जिल्हा परिषद मार्फत गावागावात ग्रामीण पाणी पुरवठा योजना सुरू झाल्या. ...